tag:blogger.com,1999:blog-5425053186257712369.post4265972713790725112..comments2024-02-13T00:32:46.050-08:00Comments on अभिव्यक्ति इंडिया : कला जगत : भाग ६ : हॉटेल रवांडाAnonymoushttp://www.blogger.com/profile/09887986186139565061noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-5425053186257712369.post-4315049754464253072014-07-21T04:15:18.044-07:002014-07-21T04:15:18.044-07:00डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर आपल्या पुस्तकात " गोफ ज...डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर आपल्या पुस्तकात " गोफ जन्मांतरीचे" यात लिहितात, " हजारो वर्ष पूर्वी मनसे टोळ्या करून राहत. दोन टोळ्यात अन्नासाठी स्पर्धा असे. टोळीच्या यशासाठी स्वतंत्र मताने वागणे सोपे, सोयीचे व फायद्याचे ठरले आणि समूह मानसिकता मेंदूत दृढ झाली. आणि मग या सामुहिक मानसिकतेमुळेच सामुहिक स्पर्धा निर्माण झाली ती आजतागायत दृढ आहे. परीक्षण उत्तमच.D V Patwardhanhttps://www.blogger.com/profile/07719160692215234553noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5425053186257712369.post-24685288774229828382014-07-20T22:30:31.311-07:002014-07-20T22:30:31.311-07:00माणुस जातपात, धर्म, रंगरुप, देव-दानव ह्या सगळ्यांच...माणुस जातपात, धर्म, रंगरुप, देव-दानव ह्या सगळ्यांचा उपयोग स्वार्थासाठी पुरेपुर करुन घेतो, अगदी समताही त्याला अपवाद ठरत नाही. अन्यथा वर्डस्वर्थला 'नरेची केला हीन किती नर' म्हणावे लागले नसते. परिक्षण भावले. धन्यवाद.Anonymoushttps://www.blogger.com/profile/09887986186139565061noreply@blogger.com